• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

मेलुहा सभ्यतेचा भारतीय इतिहास एखाद्या ‘ट्रिजर हंट’सारखा आहे. यात नकाशे, कोडे, जिगसॉ पझल, गुप्त लिपी असं सगळं आहे...

भारतीय सामाजिक संरचनेची मुळे ही मेलुहा सभ्यतेपासून सुरू होतात. आणि तिथूनच सामाजिक संरचनेचं खोदकाम करायला हवं. कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी या मेलुहा सभ्यतेचे महत्त्व लक्षात घेतलेले नाही. ते त्यांनी लक्षात घ्यावे. वैदिक विचारांचे लोकं का मेलुहा सभ्यता जीवाचं रान करून, वाटेल ती किंमत मोजून स्वत:ची असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न का करतायत, हे जर लक्षात घेतले तर.......

  • नितिन भरत वाघ
  • Wed , 06 April 2022
  • 0 Comments
  • 1 Like

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

भाषेची सशक्त मोडतोड करत विजयने आपली भाषा निर्माण केली आहे. आपल्या कवितेच्या भाषेचं संकरीत व्याकरण विजयच्या कवितेत आहे. आपल्या भाषिक अभिव्यक्तीसाठी निर्माण केलेलं संकरित व्याकरण विजयने निर्माण केलेलं आहे. ज्ञानाची सगळी कवाडं ओलांडूनसुद्धा त्वचेसारखी चिकटलेली जात सोलून काढता येत नाही. तसंच ज्ञानाचा आणि जातीचा काहीच संबंध नसतो, या वास्तवाला मांडणारं पटल या कवितांमध्ये आहे.......

  • नितिन भरत वाघ
  • Tue , 08 December 2020
  • 0 Comments
  • 2 Like

ऋग्वेदातील सोम वनस्पतीचा शोध अर्थात ‘सोम’ हे वास्तवापेक्षा मिथक अधिक आहे!

सोम वनस्पती आपली ओळख गमावून किंवा विलुप्त होऊन कमीत कमी ३००० वर्षांचा काळ लोटला आहे. दरम्यान अनेक वनस्पतींना सोम म्हणवून घेण्याचे भाग्यदेखील लाभले. अनेक शास्त्रीय संशोधने होतील, पुरात्त्त्वात नवीन शोध लागतील, सोम वनस्पतीच्या संदर्भात अनेक नवे सिद्धांत मांडले जातील. कदाचित एखादी वनस्पती सोम म्हणून मान्यता मिळवेलही, मात्र जे मिथक आणि रहस्य ऋग्वेदातल्या सोमाने / सोम वनस्पतीने निर्माण करून ठेवले आहे, ते कधीही नष्ट .......

  • नितिन भरत वाघ
  • Sat , 07 December 2019
  • 1 Comments
  • 1 Like

चंद्रमोहन कुलकर्णी भारतीय फ्रान्सिस्को होसे दे गोया इ लुसियेन्तेस आहेत!

कोण ही शहरं उभी करतंय, तर ज्यांना स्वत:ला त्या शहरात जागा नाही. ज्या लोकांना कुठेच जागा नाही अशी लोकं ही शहरं उभी करतायत. कुणाच्या रक्तानं, कुणाच्या घामानं शिंपली जातायत ही शहरं? कोणी बनवली आहेत ही शहरं? गरिबांच्या, शोषितांच्या रक्ताने बांधलीयेत ही शहरं. एक न दिसणारी रक्तक्रांतीच तर सुरुये सभोवताली, कुणाला दिसो वा न दिसो. गोयाला ती दिसतेय... गोया जागाच आहे अजूनही.......

  • नितिन भरत वाघ
  • Tue , 15 October 2019
  • 0 Comments
  • 3 Like

जातीव्यवस्थेपेक्षा जातीयतेचा प्रश्न सर्वांत मोठा आहे. ती मानसिक विकृती आहे!

ज्या दुर्दम्य कल्पनाविलासावर भारतातील धार्मिक-सामाजिक व्यवस्था उभी राहिली आहे, त्या धारणांना आव्हान म्हणून पुरातत्त्व, पुराभाषाशास्त्र आणि अनुवांशिकीच्या संशोधनाला प्रस्थापित करायला हवे. ज्या धार्मिक संकल्पनांच्या आधारे जात्युत्पत्तीला, जन्माधारित वर्णव्यवस्थेला प्रस्थापित केले आहे, त्याला ग्रंथांचे प्रामाण्य दिले आहे, ते भाषाशास्त्राने संपवून टाकल्यानंतर, त्याचा वापर कोणी केला नाही, तो करायला हवा.......

  • नितिन भरत वाघ
  • Tue , 26 February 2019
  • 1 Comments
  • 5 Like

शबरीमाला : ज्या दिवशी स्त्रिया देवधानी सोडतील, त्या दिवशी ठेकेदारांचा बाजार उठेल! 

खरं तर स्त्रियांनीच आता आधुनिक पद्धतीचा एल्गार केला पाहिजे. जोवर शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही मंदिरात आम्ही जाणारच नाही, अशी प्रतिज्ञा करायला करायला हवी. मग बघू किती दिवस मंदिरात प्रवेश देण्याचं टाळतात. कोणत्याही मंदिरात स्त्रियांना येऊ  न देणं हा सगळ्या भाविक स्त्रियांच्या श्रद्धेचा, त्यांच्या आस्थेचा आणि विश्वासाचा घनघोर अपमान आहे.......

  • नितिन भरत वाघ
  • Mon , 05 November 2018
  • 4 Comments
  • 5 Like

समाज म्हणून आपण भयंकराच्या दारात उभे आहोत! (पूर्वार्ध)

कोणत्याही कलावंताच्या कविता, कादंबरी, चित्रकला, दृश्यकला एकुणात कोणत्याही सर्जनशील व्यक्तीला आपल्या निर्मितीत, निर्मितीप्रक्रियेत स्त्रीला टाळता येत नाही इतकं ते अटळ आणि अढळ असतं. स्त्री अस्तित्त्व, स्त्रियांविषयक जाणीव टाळताच येत नाही. स्वतंत्र आणि स्वायत्त असं स्त्री प्रतिमांचं अलौकिक जग कलाजगतात अस्तित्वात असतं, जे व्यक्तिनुरूप, कलावंतानुरूप आपलं स्वरूप बदलत असतं.......

  • नितिन भरत वाघ
  • Fri , 19 October 2018
  • 0 Comments
  • 3 Like

समाज म्हणून आपण भयंकराच्या दारात उभे आहोत! (उत्तरार्ध)

दिनकर मनवर यांच्या मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या कवितेच्या एका ओळीच्या संदर्भात महिला आयोगाने मनवर यांना स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस पाठवली आहे. ही केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाहीतर बहुधा जागतिक साहित्येतिहासात एकमेव अशी घटना असेल.......

  • नितिन भरत वाघ
  • Fri , 19 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

दिनकर मनवरांसारख्या कवीची कविता कुणाला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दुखवू शकत नाही!

दिनकर मनवर यांच्यासारखा चिंतनशील, गंभीर विचारी कवी जे काही लिहितो, तो त्याच्या विचारप्रक्रियेचा आणि चिंतनाचा भाग असतो. मनवरांसारख्या कवीची कविता ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’ मागण्याच्या वाटेवरची आहे. ती कविता कुणाला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दुखवू शकत नाही. जर त्यांच्या सगळ्या नाही, पण किमान काही कविता (अभ्यासक्रमाव्यतिरिक्त) वाचण्याची तसदी घेतली तर मला काय म्हणायचं आहे ते समजेल.......

  • नितिन भरत वाघ
  • Mon , 08 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

‘लीळा पुस्तकांच्या’ : समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्याची एक खिडकी (पूर्वार्ध)

जर आपण पुस्तकांना आणि पुस्तक संस्कृतीला समाजशास्त्रीय मूल्यमापनाचं ‘एकक’ गृहित धरत असू आणि त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प असेल, त्यावरून लक्षात येतं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक केवळ पुस्तकांच्या जगाविषयी किंवा पुस्तकांविषयी माहिती देत नाही तर समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्यासाठी एक खिडकी प्रदान करतं. अशी खिडकी जी कुणासाठी उघडली तर लगेच उघडेल किंवा कुणासाठी कायमची बंद राहील.......

  • नितिन भरत वाघ
  • Fri , 30 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

‘लीळा पुस्तकांच्या’ : समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्याची एक खिडकी (उत्तरार्ध)

जर आपण पुस्तकांना आणि पुस्तक संस्कृतीला समाजशास्त्रीय मूल्यमापनाचं ‘एकक’ गृहित धरत असू आणि त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प असेल, त्यावरून लक्षात येतं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक केवळ पुस्तकांच्या जगाविषयी किंवा पुस्तकांविषयी माहिती देत नाही तर समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्यासाठी एक खिडकी प्रदान करतं. अशी खिडकी जी कुणासाठी उघडली तर लगेच उघडेल किंवा कुणासाठी कायमची बंद राहील.......

  • नितिन भरत वाघ
  • Fri , 30 March 2018
  • 0 Comments
  • 1 Like

अनिल रघुनाथ कुलकर्णी : अति परफेक्शननं त्यांचा घात केला

‘अर’ जितकं लिहू शकत होते, त्यापेक्षा खूप कमी त्यांनी लिहिलं. वर्षाकाठी ते केवळ एक ते दोन कथा लिहीत. ती कथा ‘हंस’च्या दिवाळी अंकात येत असे. एक एक शब्द घोटून घोटून लिहायचे. खूप विचार करून मोजूनमापून वाक्यरचना असायची. मला वाटतं ते किमान पाच ते सहा वेळेस पुनर्लेखन करायचे. फार परफेक्शनिस्ट होते.......

  • नितिन भरत वाघ
  • Mon , 12 February 2018
  • 0 Comments
  • 2 Like

नेमाडे, स्यूडो-आंबेडकरवादी आणि सनातनी हिंदुत्ववादी

वास्तव-अवास्तव, भ्रम-भासांच्या मायाजालात गुरफटलेल्या सापेक्ष अशा सत्याला भिडताना अनेक गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. त्यासाठी प्रचंड उत्खनन करायला हवं. केवळ जातीच्या अंगाने जर नेमाडेंची चिकित्सा होत राहिली तर नेमका ध्रुव सापडणार नाही. एका गोष्टीकडे फक्त लक्ष वेधायचं आहे. ती म्हणजे काही गोष्टींबाबत नेमाडेंनी ठेवलेली संदिग्धता. ज्यांचा फायदा दोन्ही बाजूचे विरोधक तर घेतातच परंतु समर्थकही घेतात.......

  • नितिन भरत वाघ
  • Fri , 23 June 2017
  • 1 Comments
  • 3 Like

२०१६ या वर्षाने हतबल केलं असं असं की...

२०१६ या वर्षानं जितकं हतबल केलं, तितकं कोणत्याच वर्षाने केलं नाही. सर्वसामान्यांपासून ते उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व लोकांपर्यत या वर्षानं थेट प्रश्न उभे केले आहेत. या वर्षाची नोंद कायम इतिहासात घेतली जाईल, इतकी व्यवस्था या वर्षाने निश्चितच केली आहे. मध्यपूर्वेतील परिस्थितीत आणि आज आपल्या अवतीभवती जे काही चाललंय, त्यात काय वेगळं आहे? तिथं जी स्थिती आहे तशीच कमी-अधिक आपल्या देशातही आहे........

  • नितिन भरत वाघ
  • Wed , 28 December 2016
  • 0 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.